ह्या लोकांना वठणीवर आणायची भाजपा मध्ये इच्छा नाही. बस सूनाने के लिये ख्याल अच्छा है. ओझा साहेब जे सांगतात ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण व्यवस्था किती नपुंसक आहे हे त्यातून पुढे येत
में मोदी भक्त... मोदी जी आपका कोई भी नेता हिंदुराष्ट्र के प्रति जनजागृति करने में सफल नहीं होरहा है। बेहतर हैं आप इस्तीफा दो और हमारे योगी जी को पंतप्रधान का चार्ज लेने दो। विदेशी नीति आप सफल रहे है।अब देश के अंदर देखना और बिगाड़ी हुई व्यवस्था तुरंत कंट्रोल में लाने की जरूरत हैं।
@shaileshpawar5534 यांना माहीत आहे कोणीही कितीही काही केलं तरी आपल वोट भाजपलाच जाणार. पण म्हणून एवढं हिंदुत्व पँटच्या खिशात भरून त्यावर चेपून बसायचं हे बरोबर नाही. मुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडून अपेक्षा आहे. त्यांना ठाणे, कोकणात जसा मस्त प्रतिसाद मिळत आहे तस त्यांचं मुंबई कडे लक्ष दिसत नाही. मुंबई महानगर पालिका जिंकावी यादृष्टीने या पावसात काही उल्लेखनीय कामगिरी केली असती तर ती फळाला आणि असती. जेणे करून विधानसभा पण मुंबईत महायुतीला सुकर झाली असती.@@shaileshpawar5534
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेन्द्र यांनी आता योगीं सारखं 'करेक्ट अँक्शन' मोड मध्ये लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे... नाहीतर bjp ला त्यांच्याच समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे नक्की. तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.
प्रभाकरजी खुप चांगला विषय निवडलाय. व्हिडिओ पहायच्या आधीच तुम्हाला कमेंट करतोय. परंतु या ध्रुव आणि त्याचा मावस भाऊ जे हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवत होते त्यांची पोलखोल व्हायलाच व्हायलाच हवी आणि या पप्पुंचे व्हिडिओ 8-10 दिवसांत बनवत जा. धन्यवाद.
😂😂😂😂 अगदी खरय बांगडया भरल्या का अस विचारता पण येत नाही..कारण आत्ता त्या भगिनीं च स्व सरंक्षण करतात.. हे फायद्यासाठी बसलेत नुसते.😂😂😂😂.. देव आनंद ऐवजी..प्रेम चोप्रा किंवा शक्ती कप्पोर म्हणूयात
ओझा साहेब आणि सुर्यवंशी साहेब , एखाद्या जरी राजकारण्याला कठोर शिक्षा झाली तर आम्ही तुमचे फोटो घरात ठेवून दररोज पूजा करू . म्हणजे तुम्ही सुद्धा खोटे बोलत आहेत .😂😂😂
Absolutely right. Fadnavis is chakka. Don't have daring to jail S.Raut, Aditya thakre, Uddhav thakre. Raut put in jail Arnav, Rane Bihar police But what Fadnavis done..a big GHANTA. No justice toinni entire Sadhus who were killed by Favdya
म्हणजे Bjp चा मीडिया सर्व खरंच लोकांना सांगतो असं तुम्हांला लोकांना सांगायचेय का?.. जर तसं असेल तर 200% चुकीचे आहे.. कारण सर्वच खोटं बोलतात... आणि तुम्ही बोलता यावर कोणाचा विश्वास बसेल... सर्वच सुपारी बाज आहेत...
हे सांगतायत त्यातल काहीही होणार नाही. उगाच फेकू माणसाला कशाला बोलवता? हे फक्त वकिली सोडून कथाकथन चांगल करतात. जिथे छातीठोक पणे पप्पु देशासमोर खोटं बोलतो.. त्याच्यावर इतके आरोप आहेत जामिनावर बाहेर तरी त्याला एक नोटीस पण जात नाही. हे महाशय बोलतात त्याच पुढे काहीही होत नाही.फक्त टाईमपास.
This Nilesh ojha is just trying to get famous by making statements without any facts and prabhakar jee y r u supporting him. Kuthe hee ase reports disat nahi ha maanus ugich kahi tari bolto. Stop getting him on ur show.
ओझा साहेब व प्रभाकरजी धन्यवाद.पण उबाठाच्या कितीजणांनी निवडणूक आयोगाने पैसे घेऊन शेण खाल्ले, न्यायालये बटीक असुन विकली आहेत,अशा प्रकारे सरकारी संस्थांवर आरोप केले पण सत्ताधारी पक्षाने पर्यायाने सरकारने किती जणांवर कारवाई करुन खटले दाखल केले आहेत? याला नेभळट म्हणायचे कां आमचे दुर्दैव?
पहाताय ना सुर्यवंशी एक एक निगेटिव्ह कमेंटसला किती लाईक येत आहे. ह्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे षंढ भाजप सरकार. आम्हाला ते लाईक नको पण महाराष्ट्रात हिंदूत्वाच सरकार पाहिजे जसे यू. पी. तर आहे.
सूर्यवंशी जी, असे विषय फक्त विधान सभा चालू असतात देवेंद्र जी कडक कारवाई करणार हे नेहमी बोलतात. पण जशी विधान सभा संपली कि सर्व विसरतात......आणि आता नवीन शद्ब नेरेटिव्ह.
खरं आहे आता हे सगळं कुठल्या कायद्यात आणि कसं बसवतील हे महत्त्वाचं आहे,,, ओझा साहेबांनी स्वतः सांगितलं की 2019 मध्ये जो माफीनामा दिला होता त्याचाच रेफरन्स देऊन परत 2023 ला सांगितलं होतं की अशा रीतीने वागायचं नाही अशा रीतीने खोट्या बातम्या द्यायच्या नाही वगैरे वगैरे,,,, तेव्हा तुमच्यासारखे हुशार विचारांवर कितीही मेहनत करा आणि आणि पीआयएल किंवा कोर्टात दावे दाखल करा परंतु जोपर्यंत भारताची न्यायव्यवस्था ही मिशनऱ्यांच्या हातातली कटपुतली आहे भावली आहे तोपर्यंत काहीही घंटा फरक पडणार नाही,,,,, जसे कायदे बदलून भारतीय कायदे लागू केले त्याचप्रमाणे भारतातील कॉलेज एम सिस्टम,,,, एकच जज आपल्याच नात्यातल्या/ गोतावळ्यात वकिलाला जज म्हणून खुर्चीवर बसवतात,,,,, ही भ्रष्ट सिस्टम भ्रष्ट व्यवस्था जोपर्यंत भारतात राहील तोपर्यंत तुमच्यासारख्या कितीही चांगल्या सच्चा खऱ्या वकिलांनी कितीही प्रकारच्या केस करा या सर्व भारत विरोधी हिंदू विरोधी लोकांचं काहीही वाकडं होणार नाही,,,, याच्यासमोर भारतीय जनता पक्षाला स्वतःला त्याची सुद्धा एक टीम तयार करावी लागेल देशभर जे या खोट्या narrative ला जोरदार हल्ला चढवते कारण भाजप सुरुवातीपासूनच माध्यम व समाज माध्यम हाताळण्यात संपूर्ण निष्फळ गेला आहे,,,, आज सुद्धा भाजपातील व्यक्तींना कोणीतरी लिब्रांडू किंवा डाव्या विचारांच्या माणसांनी मुलाखत घेतली त्यांनी दोन शब्द चांगले म्हटले की हे लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतात,,,, अजूनही भाजपातील मंत्री संत्री प्रवक्त्यांना या सर्व भ्रष्ट हिंदू विरोधी डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून सर्टिफिकेट असावे याची इच्छा असते तेव्हा एकदा हा जोक कलोनियल माईंड सेट भाजपातील लोकांमध्ये ठासून भरला आहे तो जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत या भारत देशाचे घंटा काही होणार नाही,,,,, आणि हे दिवसेंदिवस बिघडत जाईल आणि ही खोटी बोलणारी व्यक्ती खोटे बोलणारे समूह खोटे बोलणारे पक्ष असेच शिरजोर होतील
राहुल आदित्य हे दोन युवा नेत्यांना आता अडकवन आता बीजेपी च्या आवाक्य बाहेर आहे bjp चा बोटचेपी धोरण आता त्यांच्या अंगाशी आलं आहे आपण कोणाशी नमते पणा घ्यायाचं हेच कळलं नाही
@@sagarkhetmalis4516नथुराम गोडसे हे ज्ञात वीर होते .लपले नव्हते. राजीव गांधींच्या खुन्यासारखी सोनिया आणि प्रियंका गांधीकडे दया याचना करुन आपली सुटका करुन घेतली नाही.इतिहासात एकच व्यक्ती जिने राष्ट्रपतींच्या कडे फ़ाशी रद्द होण्यासाठी दायेचा अर्ज केला नाही.
चांगला विडिओ,निलेश ओझा यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आणि अभिनंदन.त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाऊन या धंदेवाईक, सराईतांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
बरे आहे advocate ओझा साहेब आपल्या सोबत आहे, आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना क्लिष्ट असे विषय सोप्प्या भाषेत समजावून सांगतात👍 अती झालिये काही anti India narrative set international backing करणाऱ्या काही you tubers ची, आता कायदा आणला पाहिजेच
मी मागील २ वर्षापासून तुमचे चॅनल पाहत आहे , पत्रकार हा निःपक्ष आसवा . पण तुमचे २ वर्षापासून व्हिडिओ बागत आहे त्यात तुम्ही सरल सरळ bjp che एजंट आहेत हे सिद्ध होते. गोडी मीडियाचा टॅग हा तुम्हाला सुध्या लग्ल्याला आहे. आपले काम aaste कि jo government made aahe त्याला प्रश्न विचारणे नाही की bjp virudh jo aavaj उचलतो त्यालाच काउंटर करने
सूर्यवंशी साहेब..... मला अजिबात वाटत नाही की.... कुठल्याही मंत्री किंवा...... सुशांतसिंग प्रकरण.... ह्याबाबत कोणालाही शिक्षा होणार नाही...हे नक्की..... आता काही नाही वाटत आम्हा सामान्य लोकांना ह्याच.... आपले वकील (ओझा)कोणावरही केस. करुंदे.. काहीही होवू शकत नाही.... आता ह्यापुढे B.J.P. ने...नो डायलॉग...only action पाहिजे...
Mistakes are done so it should be regretted..... correct na? It applies to ALL..not only dhruv rathi.....we have plenty of records of BJP leaders .......let us see who regretted so far.....
सर या देशात कोणालाही सजा होऊ शकत नाही। कितीही कानुनी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात या लोकांना कोणतीही कोणतीही सजा होणार नाही। दिशा सालियान या प्रकरणी आता पर्यंत काय काय झालं।
नुसता विश्वास नव्हे तर 100% खात्री आहे बीजेपी काहीच ऍकशन घेणार नाही लोकांना फक्त मूर्ख बनवत राहायचं त्याच फळ लोकसभेला मिळालं आहे विधानसभेला पार बोऱ्या वाजणार
तुम्ही मेहनत करून कानूनी करा पण भाजपाचे उच्च नेतेमंडळी अशी गोष्ट आपल्या हातात ठेवतात,व गुपचूप आपसात माडणी करतात,त्याबद्दल शिक्षा झाल्याशिवाय अपराधी आरामात फिरतात.हे महाराष्ट्राने किती दिवस पहायचे?
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
खोटं नरेटिव्ह सेट करणाऱ्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे
ह्या लोकांना वठणीवर आणायची भाजपा मध्ये इच्छा नाही. बस सूनाने के लिये ख्याल अच्छा है. ओझा साहेब जे सांगतात ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण व्यवस्था किती नपुंसक आहे हे त्यातून पुढे येत
मोदी सरकार जो राजकीय पार्टीयोका और उनके चूने हुए सांसदोंको डराकर संसद मे अपने पक्षमे मतदान करवाते है।
भाजपा हिंदीचा हिंदुत्व मतदार संयमी आहे.. त्यामुळे अशी फेक नेरेटीव्ही विरोधकांनी केलेली पोट भरू शकतात
में मोदी भक्त... मोदी जी आपका कोई भी नेता हिंदुराष्ट्र के प्रति जनजागृति करने में सफल नहीं होरहा है। बेहतर हैं आप इस्तीफा दो और हमारे योगी जी को पंतप्रधान का चार्ज लेने दो। विदेशी नीति आप सफल रहे है।अब देश के अंदर देखना और बिगाड़ी हुई व्यवस्था तुरंत कंट्रोल में लाने की जरूरत हैं।
एकदम सत्य बोलला भाऊ......
फडणवीस काहीच कामाचा वाटत नाही, मी स्वतः bjp समर्थक आहे पण काय करता आता, यांनी षंढ पणाचं सोंग घेऊन बसलेत
@shaileshpawar5534 यांना माहीत आहे कोणीही कितीही काही केलं तरी आपल वोट भाजपलाच जाणार. पण म्हणून एवढं हिंदुत्व पँटच्या खिशात भरून त्यावर चेपून बसायचं हे बरोबर नाही. मुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडून अपेक्षा आहे. त्यांना ठाणे, कोकणात जसा मस्त प्रतिसाद मिळत आहे तस त्यांचं मुंबई कडे लक्ष दिसत नाही. मुंबई महानगर पालिका जिंकावी यादृष्टीने या पावसात काही उल्लेखनीय कामगिरी केली असती तर ती फळाला आणि असती. जेणे करून विधानसभा पण मुंबईत महायुतीला सुकर झाली असती.@@shaileshpawar5534
ध्रुव राठी पासून ते इतर राजकीय नेत्यांना कायद्याचा हिसका बसला पाहिजे जेणेकरून मिडिया सुध्दा सरळ सुतासारखी झाली पाहिजे.
प्रत्येक वेळी तुम्ही हे अडकणार ते अडकणार असे म्हणता पण कोणीही अडकत नही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे अडकणार असे पण व्हिडीओ केले होते. काय झाले त्याचे.
Prabhakar 100 rs
टाइमपास असतो😂
भाजप मध्ये धमक नाही... जनतेला आता
भाजपचा उबग आला आहे.
हा पाकीट पत्रकार आहे BJP cha, असेच स्वप्नरंजन करत असतो😂😂😂
हा टाईमपाससाठी व्हिडिओ बनवतो , पाकीट पत्रकार आहे😂😂😂😂
हे वकील साहेब जेवढे दावे करतात त्यातले किती यशस्वी होतात हाच मोठा प्रश्न आहे
खोटे नेरेटीव पसरवण्यामागे जे कोणी संबंधित असतील त्या सगळ्यांवरती कार्यवाही झाली पाहिजे....!
सगळ्यात पुढे BJP च aahe😂 hai
@@nikhildongare2347गेली 10 वर्षे त्यावरच सत्ता टिकवून आहेत
@@nikhildongare2347😂😂😂
Wardha yethe karale sir navacha shikshak khote naretive set kart fhirto aahe modina khupach khalchya staravaril shivya det asr
To
ऐसी खबरें सुन-सुनकर और पढ़कर कान पक गए हैं ; कार्यवाही कब?
अशी काय मजबुरी आहे कि.हा पक्ष काहीच कारवाई करत नाही .का आतुन सगळे भाऊ भाऊ तुमही मारलयासारखे करा आमही रडलयासारखे करतो..आमचा कोणावर विश्वास नाही .
Apan Sare bhau bhai, milun desh vikun khau.
मजबुरी नाही तमाशा लावला आहे..किती वर्ष तेच तेच .. निकाल काय लागणार नाय. आणि निकाल लावणार पण नाय. फक्त वाफा
जनतेला मूर्ख बनवतात
Law system kaay karte??
EXCELLENT ANALYSIS òf the librandu .*******
राहुल आदित्य उद्धव सगळे अडकणार पण केव्हा ❓❓
टिल्लू राणे ला विचारा 😂😂
Tyanchi satta aali ki
Modi , shah Ani fasavnis jail madhe gelyavar
@@chandrakantdudhane5941 🤣🤣
@@chandrakantdudhane5941 कशाला बहूमतात निवडून पाठवलेल्या यात खेचता? तुमच्यात धमक आहे का पपू फेसबुक्याला जेलात ढकलायची? 😂😂😅😅
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेन्द्र यांनी आता योगीं सारखं 'करेक्ट अँक्शन' मोड मध्ये लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे... नाहीतर bjp ला त्यांच्याच समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे नक्की. तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.
पण आज ते लिब्रांडू आपल्याच छातीवर मुग दळे पर्यंत आपले कॅडरबेस नेते स्वस्थ कसे बसले,बेसावध कसे राहिले ?
मिंध्या सारखे बसले होते.
तुमचे कॅडरबेस नेतेच अतिलिब्रांडू आहेत मोदीसारखे.
प्रभाकरजी खुप चांगला विषय निवडलाय. व्हिडिओ पहायच्या आधीच तुम्हाला कमेंट करतोय. परंतु या ध्रुव आणि त्याचा मावस भाऊ जे हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवत होते त्यांची पोलखोल व्हायलाच व्हायलाच हवी आणि या पप्पुंचे व्हिडिओ 8-10 दिवसांत बनवत जा.
धन्यवाद.
प्रभाकर गू खा😂
राठी चं काय सांगताय ...इथे भांडुप चा देव आनंद इतकी वर्ष खोट्या बातम्या रोज पसरवतोय ...उघडपणे लोकांना शिव्या घालतोय ....काय कारवाई केली त्याच्या वर ?
😂😂😂😂 अगदी खरय
बांगडया भरल्या का अस विचारता पण येत नाही..कारण आत्ता त्या भगिनीं च स्व सरंक्षण करतात..
हे फायद्यासाठी बसलेत नुसते.😂😂😂😂..
देव आनंद ऐवजी..प्रेम चोप्रा किंवा शक्ती कप्पोर म्हणूयात
नूसते अंदाज व गप्पा ...जास्त मनावर घेऊ नका.
काय भारी उपमा ...भांडूपचा देवआनंद😅
म्हणजे कोण ?
Are he gandu ahet. Satat lokshahi, lokshahi barlat rahatil. Ani dushman dav sadhun gela hat cholat bastil.
NOTHING WILL HAPPEN IN THIS COUNTRY.. ALL ARE ROAMING FREE...😂
जर्मन शेफर्ड, गूगल ग्यानी, व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी.
सत्यमेव जयते... वंदे 🇮🇳मातरम
तुमच्या भावना समजु शकतो ,पण! काही होणार नाही.
ओझा साहेब आणि सुर्यवंशी साहेब , एखाद्या जरी राजकारण्याला कठोर शिक्षा झाली तर आम्ही तुमचे फोटो घरात ठेवून दररोज पूजा करू . म्हणजे तुम्ही सुद्धा खोटे बोलत आहेत .😂😂😂
भाजप तड जोड करत आहे असा संशय येतोय आम्ही आपले विश्र्वास ठेऊन आहोत स्वच्छ राजकारण bjp ne करावं पाच वर्षात सत्ता येईल
😂😂😂 संशय कसला तडफडणिस सेटलमेंट किंग आहे
आणि १५लाख खाते मे,स्मार्ट सिटी,अग्निविर,सगळे पोर्ट,विमानतळ,धारावी,हे सगळे मुद्दे काय होते
खोटे नेरेटिव्हच आहेत.
अशा परिस्थितीत भाजप ने वकिलांची फौज उभी करायला पाहिजे आणी प्रत्येक आरोपीला जेरीस आणलं पाहिजे . पण भाजप कचखाऊ पार्टी असल्याने असं काहीही करणार नाही
C.m. शिंदे SIT स्थापन करतील तिच्या बुडाला फेविकॉल लाऊन बसवतील व घरी शांत पणे झोपतील.तुम्ही वाट बघा केसची.त्या केसचे केस्तुट ही हाती लागणार नाही.
108 apradh purn zale ki apoapa shikshya milnar
Aamhi melyavar honar ka?? Aamchya jivatpani dakhava.@@rmore6994
Devendra फडणवीस गृहमंत्री कचखाऊ मंत्री आहेत त्यांचयात दम नाही
पण हे लिफ्ट मध्ये हसत खेळत ये जा करतात 😬
राहुल गांधी जवाबदारीने वागतील हा मोठा विनोद आहे.
हे सगळं कितीही खर असलं तरी त्याविरुद्ध पुरावे गोळा करून यांच्या विरुद्ध काही ठोस कारवाई होत नाही तो पर्यंत ही नुसतीच चर्चा ठरेल ...
अगदी बरोबर...
योग्य पुरावे सापडले असतील तर न्यायालय समोर हजर करा. सरकार ह्यात दखल घेत नसेल तर उगाच व्हिडिओ बनवून अर्थ नाही..
✓✓✓
अटंल बिहारी वाजंपेयी---यांच्या विषयी 'कांय' म्हणायच आहे...⁉️ मी सुद्धा "ध्रुव राठी'चा" समंर्थक आहे....❤
नमस्कार सर
आपण जे सांगत आहेत ते खरंच!पण कोणीही कशातच अडकणार नाही. हे पाचशे टक्के खर आहे. बघाच!
500ⁿ00000./. khare ahe rankarnat khote tevde mothe, ani khare, pavlopavli mare he nikhal sattya ahe.
सामान्य माणसावर जशी लवकर कायदेशीर कारवाई होते, तशी राजकारण्यांवर कधी होणार?
सुर्यवंशी जी...सगळे पुरावे असुन सुद्धा करमुसे ला न्याय देवु शकत नाही ते सुद्धा सत्तेवर असताना....!!! अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो अस म्हणतात
कोर्ट निर्णय घेत नाही
सत्ता आपली अहे @@sunilborde9182
Sushant Sing and Disha Saliyaan case में उद्धव ठाकरे अडकणार होते त्याचं कुठपर्यंत आलंय?
घंटा!!!!!! दोघे पण नाही अडकत, इथलं सरकार षंढ आहे. पालघर साधू, दिशा सालियन, सुशांत सिंग च काय झालं सगळ्यांना माहिती आहे.
काहीच नव्हतं तथ्य त्यात हे समजून जा ना मग😂
Absolutely right. Fadnavis is chakka. Don't have daring to jail S.Raut, Aditya thakre, Uddhav thakre.
Raut put in jail Arnav, Rane Bihar police But what Fadnavis done..a big GHANTA.
No justice toinni entire Sadhus who were killed by Favdya
पालघर साधू कोणाला तरी लक्षात आहे वाचून बर वाटलं 🎉
हे सगळं ऐकायला किती छान वाटतं, पण पुढे काही होईल असं वाटत नाही...
Very very right
खर आहे!जो पर्यंत सुप्रीम कोर्ट आहे तो पर्यंत गांधी फ्यामिलीला भिती नाही।
यात कोणीही अडकत नाही.एकमेकांना सांभाळून घेणार.कायद्याचा बडगा फक्त गरिबरावर बडगा चाळवणेसाठी असतो.
ओझा भंपक आहे सर सोडा तुम्ही काही होत नाही .... नुसता फेकतो हा .. मोठ्या मोठ्या बाता अन .... 📣
नपुंसकांच्या शिलाला आणि निःशस्त्रांच्या अहिंसेला काही किंमत नसते.
आपच्या काही मंत्री खोटे बोलून प्रेस कॉंफरंस घेतात त्यांच्या वर काय कार्यवाही होवू शकते यावर VDO जरूर बनवावे
दिवास्वप्न बघत राहा , काही **** होणार नाही , सुशांत केस मध्ये काय ***
अगदी बरोबर सर्व एका माळेचे मणी
म्हणजे Bjp चा मीडिया सर्व खरंच लोकांना सांगतो असं तुम्हांला लोकांना सांगायचेय का?.. जर तसं असेल तर 200% चुकीचे आहे.. कारण सर्वच खोटं बोलतात... आणि तुम्ही बोलता यावर कोणाचा विश्वास बसेल... सर्वच सुपारी बाज आहेत...
सुर्यवंशी साहेब, - एका गुन्हेगारास शिक्षा झालेली दाखवा.... 1 रू बक्षीस मिळवा........ भंपकरी आहे नुसती सगळी !!
प्रयत्न तर केले पाहिजे.
@@satishchabukswar2634 prayatn fakt vidhan sabhe madhye hotat....aani vidhan sabha sampali ki sarv visra.....................
@@nivruttidongre6536law system madhye 35%wale corrupt lawyer aani judge aahet tyaache kaay karayche??
ऐकदम बरोबर यांचे व्हिडिओ फक्त जनतेनेची करमणूक करून गायब होतात 😅😅.
@@AkshayShinde-mi5ly कारण याचे व्हीडीओ म्हणजे फुसके बार असतात. सत्याला धरून नसतात.फक्त भाजपची लाल करणे हेच याचे काम.
प्रभाकरजी , जाऊदे, सगळ्या बोलाची कढी आणि बोलाचा भात! आधीच्या गोष्टी बासनात गेल्या आहेत, याही जाणार यात शंका नाही
मुळात भा ज प कच खातेय त्याला तुम्ही आम्ही काय करणार गौरी भिडे हिला भा ज प न वाऱ्यावर का सोडलं
False narative madhe bjp ek no. ahe 😂Hindi news channel bagha
आता सर्व लोक कंटाळली आहेत बीजेपी कडे ज्या आशेनी बघतो ते काही होत नाही.
अगदी खरं आहे. हे सगळं ऐकण्यात जनतेचा वेळ वाया जातो
हे सांगतायत त्यातल काहीही होणार नाही. उगाच फेकू माणसाला कशाला बोलवता? हे फक्त वकिली सोडून कथाकथन चांगल करतात. जिथे छातीठोक पणे पप्पु देशासमोर खोटं बोलतो.. त्याच्यावर इतके आरोप आहेत जामिनावर बाहेर तरी त्याला एक नोटीस पण जात नाही. हे महाशय बोलतात त्याच पुढे काहीही होत नाही.फक्त टाईमपास.
किड mula पासुन kadhali पहिजे
सगळी कीड संघात आणि भाजपात आहे. ह्या दोन्ही हिंदुद्रोही आणि विश्वासघातकी टोळ्या आहेत.
हे वकीलसाहेब नेहमी सांगतात तर मग सरकार कारवाई करत का नाही हा प्रश्न सर्व पत्रकारांनी सरकारलाच विचारायला पाहिजे... का कच खातंय सरकार
माडवली होते सगळ चिडीचूप 😅😅.
He points kadhnatr Ani kimmat vadhvun ghenar
फडणवीस सारखा संघी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना आणि अमित शाह सारखा संघी गेंडा भारताचा गृहमंत्री असताना दुसरे काय होणार?
तुम्ही कितीही आपटा, ध्रुव राठी सारखा युटुबर नाही. तुम्हाला सगळ्यांना पुरून उरतोय. हा कालाकोट काय बोलतोय हे त्यालाच कळत नाही.😂
Ya Kala coat la chu ... la Loksabha seat kuthli mahit nahi, Ani charcha karayla alay ... sagle Khajap che paliv prani
तो ध्रुव राठी आपल्याकडचे बकाल बगळा, विश्वम्भर चौधरी आणि तमाम मराठी मीडिया यावर केसेस दाखल करायला पाहिजे.
म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे तेवढेच काम आहे न्यायव्यवस्थेला के कोणी भाजप विरोधात बोलेल त्याच्यावरती केस टाकायचा 😂
@@dhiraj7mjasi congress case takte....
@@dhiraj7mबरोबर😂
कधी ऐकलं आहे का EVM मशीन OTP ने मैनेज करता येतो ? पण
महाविकास आघाडीचा calculator OTP दिल्यावर चालू होतो.
All HMV marathi media 🙏 (💰💵 )
Dhruv rathi swata 9 th fail ahe, tyacha ek freinds ne swata tyala expose kela ahe😂😂
कोणाला शिक्षा होणार नाही कायदा सर्वसाधारण लोकाना आहे
This Nilesh ojha is just trying to get famous by making statements without any facts and prabhakar jee y r u supporting him. Kuthe hee ase reports disat nahi ha maanus ugich kahi tari bolto. Stop getting him on ur show.
ओझा साहेब व प्रभाकरजी धन्यवाद.पण उबाठाच्या कितीजणांनी निवडणूक आयोगाने पैसे घेऊन शेण खाल्ले, न्यायालये बटीक असुन विकली आहेत,अशा प्रकारे सरकारी संस्थांवर आरोप केले पण सत्ताधारी पक्षाने पर्यायाने सरकारने किती जणांवर कारवाई करुन खटले दाखल केले आहेत? याला नेभळट म्हणायचे कां आमचे दुर्दैव?
न्यायालयावर आरोप केले शेण खाल्ल्याचे तरीपण न्यायालयाने काय केलं🤔 का काही केलं नाही😮
अडचण अशी आहे कि निवडणूक आयोग किंवा न्यायालये यांनी कोर्टात तक्रार केली पाहिजे! भाजपा किया सरकारला तो अधिकार नाही
.... असा कायद्याचा आधार सर्व संशयित विषयावर घेतला तरच भाजप टिकेल .... आहेत ना पाच वर्ष ......
राहुल, संज्या, बाप -लेक, आणि राठी कोणाचंच काही वाकड होत नाही.
पहाताय ना सुर्यवंशी एक एक निगेटिव्ह कमेंटसला किती लाईक येत आहे. ह्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे षंढ भाजप सरकार. आम्हाला ते लाईक नको पण महाराष्ट्रात हिंदूत्वाच सरकार पाहिजे जसे यू. पी. तर आहे.
BJP cha an tya Tarbujyacha Ajent ahes,
सूर्यवंशी जी,
असे विषय फक्त विधान सभा चालू असतात देवेंद्र जी कडक कारवाई करणार हे नेहमी बोलतात. पण जशी विधान सभा संपली कि सर्व विसरतात......आणि आता नवीन शद्ब नेरेटिव्ह.
Barobar.... Sajjan vikruti
धृव राठी रवीशकुमार अंबुज कुमार के खरे बुद्धिजीवी देशभक्त पत्रकार आहेत ❤
अदित्य ठाकरे चा नवीन शोध EVM मशीन मोबाइल फोन ने जोडून OTP ने खोलता येते
येऊ शकते
मोदी है तो मूमकीन😂😂
कायद्यात त्रुटी आहेत, सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे.
रोहित पवार ने तर लांबलचक भाषण दिले evm वर , एलेन मस्क च्या हुशारीचे दाखले देऊन
@@abhisheksingh.202😂😂वारे सिघया
तो पप्पू,, कैलकुलेटर पण मोबाईल ला जोडतो 😂😂😂😂
प्रभाकर जी आता तूमचे पण ऐकायची इच्छा नाही
कशाला उगाच लोकांना खोटी आशा दाखवता. कोणाला काही होणार नाही.
एकदम बरोबर. वर्षानुवर्षे हेच ऐकतोय. आता हे वकील एवढ स्पष्ट सांगतायतात तरी का ऍकशन होत नाही?
आता I.P.C विसरा. भारतीय न्याय कायदा लागू झाला आहे.
आयपीसी आणि त्याची कलमे आता रद्दबातल झाली आहेत.
खरं आहे आता हे सगळं कुठल्या कायद्यात आणि कसं बसवतील हे महत्त्वाचं आहे,,,
ओझा साहेबांनी स्वतः सांगितलं की 2019 मध्ये जो माफीनामा दिला होता त्याचाच रेफरन्स देऊन परत 2023 ला सांगितलं होतं की अशा रीतीने वागायचं नाही अशा रीतीने खोट्या बातम्या द्यायच्या नाही वगैरे वगैरे,,,, तेव्हा तुमच्यासारखे हुशार विचारांवर कितीही मेहनत करा आणि आणि पीआयएल किंवा कोर्टात दावे दाखल करा परंतु जोपर्यंत भारताची न्यायव्यवस्था ही मिशनऱ्यांच्या हातातली कटपुतली आहे भावली आहे तोपर्यंत काहीही घंटा फरक पडणार नाही,,,,, जसे कायदे बदलून भारतीय कायदे लागू केले त्याचप्रमाणे भारतातील कॉलेज एम सिस्टम,,,, एकच जज आपल्याच नात्यातल्या/ गोतावळ्यात वकिलाला जज म्हणून खुर्चीवर बसवतात,,,,, ही भ्रष्ट सिस्टम भ्रष्ट व्यवस्था जोपर्यंत भारतात राहील तोपर्यंत तुमच्यासारख्या कितीही चांगल्या सच्चा खऱ्या वकिलांनी कितीही प्रकारच्या केस करा या सर्व भारत विरोधी हिंदू विरोधी लोकांचं काहीही वाकडं होणार नाही,,,, याच्यासमोर भारतीय जनता पक्षाला स्वतःला त्याची सुद्धा एक टीम तयार करावी लागेल देशभर जे या खोट्या narrative ला जोरदार हल्ला चढवते कारण भाजप सुरुवातीपासूनच माध्यम व समाज माध्यम हाताळण्यात संपूर्ण निष्फळ गेला आहे,,,, आज सुद्धा भाजपातील व्यक्तींना कोणीतरी लिब्रांडू किंवा डाव्या विचारांच्या माणसांनी मुलाखत घेतली त्यांनी दोन शब्द चांगले म्हटले की हे लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतात,,,, अजूनही भाजपातील मंत्री संत्री प्रवक्त्यांना या सर्व भ्रष्ट हिंदू विरोधी डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून सर्टिफिकेट असावे याची इच्छा असते तेव्हा एकदा हा जोक कलोनियल माईंड सेट भाजपातील लोकांमध्ये ठासून भरला आहे तो जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत या भारत देशाचे घंटा काही होणार नाही,,,,, आणि हे दिवसेंदिवस बिघडत जाईल आणि ही खोटी बोलणारी व्यक्ती खोटे बोलणारे समूह खोटे बोलणारे पक्ष असेच शिरजोर होतील
न्यायव्यवस्था पहिली बरबर लेली.. भांडुपचा देवानंद सारखा माणूस फेक निगेटिव्ह तयार करतो.. झटपट शिक्षा झाली तर ठीक आहे
आता तरी न्याय देवतेची डोळ्यावरची पट्टी निघावी लवकर निर्णय देऊन शिक्षा करा
जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत तोपर्यंत ध्रुव राठी ला घाबरायचे कारण नाही
राठीची तुर्की ट्रीप कोणी आयोजित केली ते शोधा
बेटा तो करोड़ों कमवतो You Tube वरून काही बोलता का बालिश सारख
त्याच्या कडे soros चां एव्हढा पैसा आहे,तो तूर्कीला खिशात घालेल😅
Kharach he advocate aahet ka
जो पर्यंत कायदा बदलत नाही तो पर्यंत विश्वास नाही होणार. कोणाला कोणाची भीती राहिली नाही.काय शिक्षा होणार..
Great ओझा साहेब खूप छान कार्य खरंच आम्हाला तुमचा खुप आदर व अभिमान आहे
राहुल आदित्य हे दोन युवा नेत्यांना आता अडकवन आता बीजेपी च्या आवाक्य बाहेर आहे bjp चा बोटचेपी धोरण आता त्यांच्या अंगाशी आलं आहे आपण कोणाशी नमते पणा घ्यायाचं हेच कळलं नाही
Rahul ata mhatra zalay
खोटिमहिती. पसर नाऱ्याना. कठोर शिक्षा.झाली.पाहिजे.
हे सगळं बरोबर असलं तरी पुढे काही होईल ही आशा नाही, आजवर चे अनिभव पाहता
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
काहीही होणार नाही... फक्त ऐकून मनोरंजन तेव्हढे होते... बस्स बाकी काही नाही...
One more question: if Dhruv Rathi joins BJP.......then ? Like those alleged , corrupted leaders join BJP and got clean..?????
या लोकांना सरळ करण्यासाठी न्यायालयाची नाही अज्ञात वीरांची जरूरी आहे,
नक्कीच 👌
नथुराम गोडसे सारख्यांची ना😊😊😊
हे खर आहे
👍🏿👍🏿👍🏿👍🏿
@@sagarkhetmalis4516नथुराम गोडसे हे ज्ञात वीर होते .लपले नव्हते. राजीव गांधींच्या खुन्यासारखी सोनिया आणि प्रियंका गांधीकडे दया याचना करुन आपली सुटका करुन घेतली नाही.इतिहासात एकच व्यक्ती जिने राष्ट्रपतींच्या कडे फ़ाशी रद्द होण्यासाठी दायेचा अर्ज केला नाही.
अत्यंत परखड व माहितीपूर्ण व्हिडिओ.प्रभाकरजी व ओझा साहेबांचे अभिनंदन व आभार.
जो भारतात नाही त्याला कसा अडकवणार ?
चांगला विडिओ,निलेश ओझा यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आणि अभिनंदन.त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाऊन या धंदेवाईक, सराईतांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
ओझासाहेब खूप चांगल्या पद्धतीने कायदेशीर बाजू लावून धरतात, पण आधीच्या याचिकांसारखी ही देखील अडगळीत न पडो हीच ईच्छा.
Prabhakar.tu.kahech.karu.shkat.nahe.tumhe.v.bhau.torsekar.mhanaycheck.bjp.350.hamkhas.mhanayche.kay.zal..kertekarch.nevdun.yenar
बरे आहे advocate ओझा साहेब आपल्या सोबत आहे, आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना क्लिष्ट असे विषय सोप्प्या भाषेत समजावून सांगतात👍 अती झालिये काही anti India narrative set international backing करणाऱ्या काही you tubers ची, आता कायदा आणला पाहिजेच
अतिशय उपयोगी विवंचन।वकील साहेब v सरांचे अभिनंदन ।
आपले गृहमंत्री योगीजी नाहीत. सावध रहा रात्र वैर्याची आहे.
Ratra vairachi ch aahe, Karan jumlabaaj sarkar ajun aahe Maharashtraat
@@chandrakantdudhane5941मग कोनते दुधाने धुतलेले आहे सरकार 😂
@@chandrakantdudhane5941😂😂😂😂
आदरणीय योगी जी ना पूर्ण बहुमत मिळाले आहे ! महाराष्ट्रात भाजपा चे फक्त 103 आमदार आहेत (एकूण 288)
मी मागील २ वर्षापासून तुमचे चॅनल पाहत आहे , पत्रकार हा निःपक्ष आसवा .
पण तुमचे २ वर्षापासून व्हिडिओ बागत आहे त्यात तुम्ही सरल सरळ bjp che एजंट आहेत हे सिद्ध होते.
गोडी मीडियाचा टॅग हा तुम्हाला सुध्या लग्ल्याला आहे.
आपले काम aaste कि jo government made aahe त्याला प्रश्न विचारणे नाही की bjp virudh jo aavaj उचलतो त्यालाच काउंटर करने
Mhanje govt viruddh khote naate aarop karat rahayache ka?
भाजपलाआपले हित समजत नाही मिडिया म वि आ ने विकत घेतलै सर जनता अजून झोपली आ हे
सूर्यवंशी साहेब..... मला अजिबात वाटत नाही की.... कुठल्याही मंत्री किंवा...... सुशांतसिंग प्रकरण.... ह्याबाबत कोणालाही शिक्षा होणार नाही...हे नक्की.....
आता काही नाही वाटत आम्हा सामान्य लोकांना ह्याच....
आपले वकील (ओझा)कोणावरही केस. करुंदे.. काहीही होवू शकत नाही....
आता ह्यापुढे B.J.P. ने...नो डायलॉग...only action पाहिजे...
निलेशजी:
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है।
Sir, very sorry....But enough of these false promises.....
बिचारे Adv ओझा खूप प्रयत्न करत आहेत पण कोर्ट ते सगळ कोर्ट ऊधळून लावत आहे.
Mistakes are done so it should be regretted..... correct na?
It applies to ALL..not only dhruv rathi.....we have plenty of records of BJP leaders .......let us see who regretted so far.....
सर या देशात कोणालाही सजा होऊ शकत नाही। कितीही कानुनी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात या लोकांना कोणतीही कोणतीही सजा होणार नाही। दिशा सालियान या प्रकरणी आता पर्यंत काय काय झालं।
ध्रुव राठी लोकशाही वाचवण्यासाठी लढतो... तुम्ही बीजेपी साठी लढताय.. हा फरक आहे..
आता भाजपावरचा विश्वास उडाला आहे. कोणालाही काहीही होणार नाही.
Khare ahe.
अगदी बरोबर आहे
आज पर्यंत कोणावर ही कारवाई झाली नाही....नुसतेच नळी फुंकली सोनारे ईकडून तिकडे गेले वारे😢😢😂😅
नुसता विश्वास नव्हे तर 100% खात्री आहे बीजेपी काहीच ऍकशन घेणार नाही लोकांना फक्त मूर्ख बनवत राहायचं त्याच फळ लोकसभेला मिळालं आहे विधानसभेला पार बोऱ्या वाजणार
खरं आहे सर बीजेपी वरचा विश्वास उडाला आहे.
As a stubborn follower of Hinduism and your, Bhau's, channel, I feel dejected.
Swapna bagha 😂😂
Very illustrative brief. Congratulations!👌
अटकणे गरजेचे आहे
Nothing will happen If MidDay can go scotfree with an apology Dhruv will be laughing
आता विधानसभेसाठी ॲड. निकमसारखे ओझांना उभे करा. पाहू या त्यांची लोकप्रियता.
जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
तुम्ही मेहनत करून कानूनी करा पण भाजपाचे उच्च नेतेमंडळी अशी गोष्ट आपल्या हातात ठेवतात,व गुपचूप आपसात माडणी करतात,त्याबद्दल शिक्षा झाल्याशिवाय अपराधी आरामात फिरतात.हे महाराष्ट्राने किती दिवस पहायचे?
India judicial system ka koni kutra vicharat nahi 😂